महाराष्ट्रातील शक्ती उपासना

अनेकेश्वरवादी असलेल्या हिंदू धर्मात नेहमीच विविध देवतांचे पूजन केले गेले आहे. यांपैकी प्रत्येक देवतेला समर्पित स्वतःची एक पूजापद्धती आणि संप्रदाय राहिलेला आहे. शिवाची पुजा करणारा शैव संप्रदाय, विष्णूची भक्ती करणारे…

कोल्हापूरची अंबाबाई : लक्ष्मी की शक्ती ?

पंचगंगा नदीच्या काठावर वसलेल्या कोल्हापूर शहराला दरवर्षी लाखो भक्त भेट देतात. या शहराला इस १ ल्या शतकापर्यंत जुना इतिहास आहे. ८ व्या शतकामध्ये दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटक भागावर राज्य…

विरगळ आणि सतिशिळा : इतिहासाचे मूक साक्षिदार

विरगळ (Hero Stone) हे साधारणतः एखाद्या महान योद्ध्याची आठवण म्हणून उभे केले जाते. हा योद्धा एखाद्या लढाईत मरण पावलेला असू शकतो किंवा त्याने एखाद्या युद्धात अतुलनिय पराक्रम गाजविलेला असू शकतो.…

महाळुंग: औषधी गुणधर्म आणि धार्मिक प्रतीकात्मकता

महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या मंदिरातील देवतांची शिल्पे पाहताना देवतांच्या हातातील एका फळाने माझे लक्ष वेधून घेतले. किमान शंभर तरी शिल्पे मी पाहिली, ज्यामध्ये हे फळ देवतेच्या हातात मला दिसले. आणि हे…

राष्ट्रकुटांचे लट्टालुरू ते विलासरावांचे लातूर

लातूर जिल्यातील भुतमुगळी येथील एक पुरातन मंदिर मराठवाड्यातील लातूर जिल्हा काही वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्र होते. भारताचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर हे दोघेही लातूरचेच.…

शिवभक्तीची श्रद्धास्थाने : महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग

शिव भक्तीमध्ये ज्योतिर्लिंगांचे एक विशेष स्थान आहे. ज्योती आणि लिंग या दोन शब्दांपासून ज्योतिर्लिंग हा शब्द बनलेला आहे. ज्योति याचा अर्थ अग्नी किंवा दिवा असा नसून महादेवांच्या आत्मास्वरूप ज्योतीबद्दल हा…

सह्याद्रीतील गडकोटांचा रक्षणकर्ता : मारूतीराया

सह्याद्रीतील गडेकोटांना भेट देताना गडाच्या प्रवेशद्वाराच्या जवळपास हमखास या हनुमानमुर्तीचे दर्शन होतेच. आजच्या लेखात आपण या मुर्तीबद्दल काही माहिती समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. तिकोना किल्ल्यावरील हनुमान मुर्ती. छायाचित्र : राहुल…

मराठवाडा आणि मंदिरांचा खजिना

मराठवाडा. महाराष्ट्राची पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबादचा परीसर. मात्र या औरंगाबाद व्यतिरीक्त इतर भागातील मंदिरे आणि स्थापत्य याविषयी आपल्याला खूपच कमी माहिती आहे. आपणापैकी खूप कमी जणांना हे माहित असेल की…

सातवाहन व्यापारातील महत्वाचे केंद्र : तगरपूर अर्थात तेर

Periplus of Erythrean Sea या पहिल्या शतकातील पुस्तकात रोमन आणि इजिप्शियन व्यापाऱ्यांना भारतातील व्यवसायिक संधींबद्दल विस्तृत माहिती दिलेली आहे. या पुस्तकात आजच्या भारत आणि पाकिस्तानमधिल ब~याच शहरांबद्दल माहिती सापडते. सोबतच…

महाराष्ट्राच्या इतिहासातील सोनेरी पान : कातळातील लेण्या

भारतातील मंदिर वास्तुकलेची उत्क्रांती जर अभ्यासायची असेल तर आपल्याला जवळपास २४ शतके मागे जावे लागेल. हा तो काळ होता जेव्हा मौर्य उत्तरेत राज्य करत होते आणि चोल आणि पांड्य दक्षिण…