बारव आणि कुंड : प्राचिन जलव्यवस्थापन तंत्र

मानवी वसाहतीसाठी पाणी हे अतिशय महत्वपूर्ण घटक आहे. सिंधू संस्कृती ही नदीकाठी विकसित झाली होती. सिंधू संस्कृतीतील उत्खननांमध्ये अनेक विहीरींचे अवशेष सापडलेले अहेत. प्रत्येक गावात तीन-चार घरांमध्ये एक विहीर असल्याचे…

महाराष्ट्रातील लोकदेवता

लोकदेवता हा शब्द तसा खूप सरळ आणि सोपा आहे. लोक + देवता. म्हणजे लोकांची देवता. मात्र त्याचा अर्थ खरेच इतका सोपा आहे का? इंगजीमधिल Folk Deity या शब्दाचा अर्थ “प्रस्थापित…

राष्ट्रकुटांचे लट्टालुरू ते विलासरावांचे लातूर

लातूर जिल्यातील भुतमुगळी येथील एक पुरातन मंदिर मराठवाड्यातील लातूर जिल्हा काही वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्र होते. भारताचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर हे दोघेही लातूरचेच.…

शिवभक्तीची श्रद्धास्थाने : महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग

शिव भक्तीमध्ये ज्योतिर्लिंगांचे एक विशेष स्थान आहे. ज्योती आणि लिंग या दोन शब्दांपासून ज्योतिर्लिंग हा शब्द बनलेला आहे. ज्योति याचा अर्थ अग्नी किंवा दिवा असा नसून महादेवांच्या आत्मास्वरूप ज्योतीबद्दल हा…

अंजनेरी : हनुमानांचे जन्मस्थान

अंजनी माता मंदिर, अंजनेरी. छायाचित्र सौजन्य : IndiaHikes रामायण आणि नाशिक रामायण भारतिय संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. त्यामुळे रामायणातील प्रत्येक व्यक्ती आपल्या रोजच्या आयुष्यात या ना त्या प्रकारे स्वतःला…

अजिंठा परिसरातील सुंदर शिल्पवारसा : अन्वा शिवमंदिर

युनेस्कोच्या जागतिक वारश्यांच्या यादीमध्ये स्थान असलेल्या अजिंठा लेण्यांबद्दल आपण सर्वांनाच माहित असेल. या लेण्यांपासून अगदी २० किमी च्या अंतरावर एक अतिशय सुंदर अशी चालुक्यकालिन कलाकृती आहे, ज्याबद्दल खूप कमी जणांना…

मराठवाडा आणि मंदिरांचा खजिना

मराठवाडा. महाराष्ट्राची पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबादचा परीसर. मात्र या औरंगाबाद व्यतिरीक्त इतर भागातील मंदिरे आणि स्थापत्य याविषयी आपल्याला खूपच कमी माहिती आहे. आपणापैकी खूप कमी जणांना हे माहित असेल की…

सातवाहन व्यापारातील महत्वाचे केंद्र : तगरपूर अर्थात तेर

Periplus of Erythrean Sea या पहिल्या शतकातील पुस्तकात रोमन आणि इजिप्शियन व्यापाऱ्यांना भारतातील व्यवसायिक संधींबद्दल विस्तृत माहिती दिलेली आहे. या पुस्तकात आजच्या भारत आणि पाकिस्तानमधिल ब~याच शहरांबद्दल माहिती सापडते. सोबतच…

महाराष्ट्राच्या इतिहासातील सोनेरी पान : कातळातील लेण्या

भारतातील मंदिर वास्तुकलेची उत्क्रांती जर अभ्यासायची असेल तर आपल्याला जवळपास २४ शतके मागे जावे लागेल. हा तो काळ होता जेव्हा मौर्य उत्तरेत राज्य करत होते आणि चोल आणि पांड्य दक्षिण…